विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही, दिवस येतात जातात पण मन कुठेच लागत नाही...
पाऊस पडून गेला तरी, आठवणीचं आभाळ मोकळं होत नाही...
आठवण आली नाही अस कधी झालच नाही, आठवयला विसराव लागत, विसरता मात्र आलच नाही...
No comments:
Post a Comment